Posts

वेळेची किंमत न करणारे यशापासून दुर ....

Image
 वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही उपयोग होत नाही, हे शब्द आपण वारंवार एकतो पण हे गांभीर्याने घेत नाही, आपल्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर ते म्हणजे वेळ, पैसा पुन्हा मिळवता येतो, संधी पुन्हा येतात पण वेळे एकदा गेली कि ती परत येत नाही. वेळेचे महत्व प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात आपण बघू शकतो.  तुमच्यासाठी तुमचे आई बाप आणि भाऊ खूप कष्ट घेतात याची जाणीव ठेवून चला.  1) वेळ कसा वाया जातो * मोबाईल आणि सोशल मीडियावर अति वेळ घालवणे, हे ऐकायला तुम्हाला बोरिंग वाटतंय पण जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येते की आता आयुष्यामध्ये काय करावे, वेळेअभावी निघून गेलेल्या संधी आपल्याला मोबाईल किंवा इंस्टाग्राम बघू देत नाही  * आपण विचार करतो दहा मिनिटे इंस्टाग्राम बघू, पाच मिनिटे youtube बघू पण बघता बघता तासान तास यामध्ये कसे निघून जातात कळतही नाही, यामध्येच आपला पूर्ण दिवस संपून जातो मग आपल्याला लक्षात येते की आपण आपला अभ्यास व महत्त्वाचं काम होतं ते केलंच नाही. 2) नवीन सुरुवात नेहमी उद्यावर ढकलतो * उद्यापासून पक्का अभ्यास सुरू करतो हे वाक्य अनेकांनी दिनचर्या झाली आहे पण तो उद्या ...

संकट येतील, अपयश येईल, पण जर थांबला तर सगळं संपेल.....

Image
 * आजचा युग वेगाने बदलत चालला आहे, प्रत्येक जण आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं स्वप्न पहा विधानसभा या स्वप्नांमध्ये हरवून जातात.. कारण वाटेत येणाऱ्या अडचणी, संकट अर्धवट सोडून देतात पण यशस्वी लोकांमध्ये आणि हार मानणाऱ्यां मध्ये एकच फरक असतो, धैर्य आणि सातत्य  * स्वप्न पाहणे सोपं असतात पण त्यासाठी लडन कठीण असते,  एखाद्या विद्यार्थ्याला यूपीएससी, एमपीएससी, नेट, स्पर्धा परीक्षा घ्यायची असेल सुरुवातीला खूप जोश असतो, पण जसजसे अडचणी येतात अभ्यासात गोंधळ, कुटुंबाच दडपण, आर्थिक समस्या - तसं मन खचते मनात विचार येतो, मी काही करू शकत नाही माझ्या नशिबात हे नाही - पण इथेच लक्षात ठेवा यश नशिबावर नाही तर तुमच्या प्रयत्नावर ठरत! धैर्याचे उदाहरण अब्दुल कलाम यांची कथा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे बालपण गरिबीत गेले, ते  पेपर वाटायचे लहानपणा पासून काम करायचं आणि तरी अभ्यास सोडला नाही त्यांनी अनेकदा अपयश पचवला पण हार मानले नाही, म्हणून ते भारताचे राष्ट्रपती झाले आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले गेले  अपयश म्हणजे संपलेला स्वप्न नाही तर पुढचा पाऊल. एका विद्यार्थ्याने चार वेळा एमपीएससी परीक्ष...

स्पर्धा परीक्षा करताना विद्यार्थी खचतो आणि मग पुढे!............

Image
 स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त एक स्पर्धा नव्हे तर लाखो तरुणांचे स्वप्न,   संघर्ष, आणि आत्मविश्वास याचा संगम दरवर्षी हजारो विद्यार्थी हे स्वप्न घेऊन अभ्यासाची सुरुवात करतात, मात्र यातल्या बऱ्याच जणांवरती अशी वेळ येते, जेव्हा ते असतात आणि हार मानायच्या वाटेवर येतात                    म्हणून आज आपण पाहणार आहोत, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कधी आणि का खचावे लागतात आणि त्याप्रसंगी काय केलं पाहिजे. 1) मनाने खचन्याची कारण ( reason why MPSC aspirants feel low)  * स्पर्धेचे तीव्रता ( high competition ) दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी साठी अर्ज करतात, पण निवड फारच थोड्यांची होते, हे पाहून अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की, आपण यात यशस्वी होऊ शकतो का? * वेळेचा ताण ( long preparation time )  एमपीएससीची तयारी करताना वर्षानुवर्ष जातात, त्या काळात आपल्या सोबतचे काही मित्र नोकरीला जातात, तरी आपली आणखीन परीक्षा बाकीच आहे. त्यावर घरच्यांचे स्वप्न मनामध्ये रंगळत असतात. * अपयश आणि ( mock test ) मध्ये कमी मार्क  अभ्य...

ध्येय ठरवा, दिशा मिळवा: MPSC विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन"

Image
 ध्येय म्हणजे आपल्या आयुष्यातील ठरवलेली एखादी दिशा, ज्याकडे आपण प्रयत्न पूर्ण वाटचाल करतो , कोणत्यही यशस्वी जीवन हे स्पष्ट आणि ठोस ध्येय शिवाय शक्य नाही, मग ते एमपीएससी यूपीएससी किंवा इतर कुठल्याही परीक्षा असो  एखाद्या व्यवसाय उद्योग असून किंवा फिटनेस गोल असो, योग्य पद्धतीने ध्येय निश्चित केल्याशिवाय यशाच्या जवळ जाता येत नाही, या ब्लॉगमध्ये आपण काही प्रभावी गोल सेटिंग बघणार आहोत, जर तुमच्या आयुष्याल दिशा देणारे ठरले. 1) स्मार्ट त पद्धतीने ध्येय ठरवा - स्मार्ट म्हणजे S) specific (विशिष्ट) ध्येय : अचूक व स्पष्ट असावे उदाहरण माझं वजन कमी करायचा आहे या ऐवजी तीन महिन्यात पाच किलो वजन कमी करायचा आहे अधिक प्रभावी ठरेल. M) Measurable (मोजता येईल) : ध्येय मोजता येईल असं ठेवा म्हणजे प्रगती लक्षात येते . A) Achievable (साध्य करता येईल असा) : अतिशय अवास्तव ध्येयमुळे निराशा येते . R) Relevant (सुसंगत) : ध्येय तुमच्या जीवनातील मोठ्या उद्दिष्टशी सुसंगत असावे . T) Time - Bound (वेळ निश्चित असलेल) : एखादा अंतिम टारगेट असेल तर प्रयत्न अधिक ठाम होतात . 2) vision Board - तुमचं ध्येय नेहमी समोर ठे...

" success म्हणजे Mindset ची जादू

Image
 Mpsc विद्यार्थ्यांसाठी Mindset आणि psychology यशस्वी होण्यासाठी कसा असावा  * मन जिंकले की जग जिंकता येते हे वाक्य केवळ एक सुविचार नसून mpsc सारख्या कठीण परीक्षे साठी यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानसिकता दर्शवते, अभ्यास,वेळ, व्यवस्थापन आणि रणनीती जितके महत्त्वाचे आहे तितकाच महत्त्वाचा आहे mindsent म्हणजे मानसिकता, आज आपण पाहणार आहोत की mpsc सारख्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योग्य मानसिकता आणि मानसशास्त्राचा वापर कसा करावा. * MPSC ची तयारी सुरू करण्याआधी  मानसिक तयारी करा Mpsc परीक्षा ही एक long-term   commitment आहे दररोज अभ्यास nots तयार करणे, वेळेच्या वेळी revision करणे, mock test देणे हे सर्व सतत करत राहणे, यासाठी तुम्हाला लागते ती म्हणजे * सातत्य  * धीर आणि संयम  * स्वतः वर विश्वास      म्हणून तयारी सुरू करताना ठरवा, मी वाटेत थांबणार नाही , थकणार नाही आणि यश मिळूनच दम घेईल. * Mindset म्हणजे काय Mindset ची दोन प्रकार असतात  1) Fixed mindset - " मी इतकचं शिकलोय, मला या पुढे जमणार नाही  2) growth mindset - " मी ...

Mpsc तुम्हाला जरी या गोष्टीची आवश्यकता नसली तरी जे मुलं एमपीएससी करतात त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवा, अर्जुन पाटील यांचा एक खडतर प्रवास

Image
 गरीब घरातून आलेल्या अर्जुनने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर mpsc परीक्षा कशी उत्तीर्ण केली याची कहाणी  * गावात जन्म झालेला साध्या घरात वाढलेला आणि संघर्षानी भरलेला एक तरुण, अर्जुन जो प्रत्येक तरुणाला शिकवतो की परिस्तिथी किती ही प्रतिकूल असली, तरी तुमची मेहनत आणि जिद्द तुम्हाला यश मिळून देते. * गावातल लहानपण स्वप्नांची सुरवात  अर्जुन च बालपण खेड्यात गेलं, त्याच्या घरात फारसे शैक्षणिक वातावरण नव्हते, वडील शेतमजूर आणि आई घरकाम करणारी घरात कधी कधी दोन वेळच जेवण मिळणे कठीण व्हायचे, पण अर्जुन च्या डोक्यात एक स्वप्नं होत की आपल्याला खूप मोठी व्हायचे आहे , त्याच्या गावात एक अधिकारी येत ते शासकीय गाडीने यायचे, तेव्हा अर्जुन भारावून ज्याचा, त्याला अस वाट्याचे की कधी तरी माझ्या ही नावासमोर अधिकारी हा शब्द लागेल. * अभ्यासाची सुरुवात आणि अडचणी दहावी आणि बारावी त्याने स्थानिक शाळेतून केली, कॉलेज साठी गावच्या बाहेर जायचे होते, पण पैसे नव्हते म्हणून, त्याने उन्हाळ्यात विहिरीचे खोदकाम केले, घाम गाळून त्या जमलेल्या पैसे मधून कॉलेजची फिस भरली त्यातच त्याला mpsc बद्दल माहिती मिळाली, हीच ती परी...

"एक वेळ असते , तूम्ही अभ्यास करता अस सांगता, लोक तुम्हाला......

Image
एक वेळ असते तूम्ही जेव्हा अभ्यास करता असं लोकांना, सांगता आणि लोक तुम्हाला हसतात ..... धोरणं क्र 1 - सुरुवातीचा संघर्ष  * MPSC ची तयारी सुरू केली तेव्हा तुमच्या मना मध्ये खूप उत्साह असतो, पण जेव्हा syllabus समोर येतो आणि मनातला उत्साह कुठे तरी कमी झाल्या सारखं वाट्याला लागत, * इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी हे सगळं खूप जास्त दिसाया लागते  * पण तुम्ही एक नियम बनवा, रोज थोडं थोड शिकायचं, सुरवातीला एक तास, मग दोन तास आणि नंतर 8-10 तास अभ्यास माझा दिनचरिया बनला. धोरणं क्र 2 -   आपयशाचं फटका * प्रथम आपयश खूप वेदनादायक असते, कट ऑफ च्या दोन मार्क ने चुकता, नंतर मेन्स परीक्षे मद्ये काही प्रश्न कळतं नाही, पेपर खराब जातो,नंतर इंटरविव पर्यंत जाता आणि यादी मद्ये नाव येत नाही खूप वाईट वाटते, * "तेव्हा लोक बोलतात की हा काही ऑफिसर बनू शकत नाही" पण तुम्हाला वाटते की तूम्ही बनू शकता , मांग आणखी जोमाने तयारी सुरू होते. धोरणं क्र 3 - जिद्दीचा पुनर्जन्म  * जिद्दीचा पुनर्जन्म म्हणजे, जेव्हा एखादा माणूस सतत आपयश अनुभवत असतो, तरी ही तो थांबत नाही त्याला जिद्दीचा पुनर्...